४४ अंशात १९२ विद्यार्थ्यांची परीक्षा; नऊ वर्षांच्या चिमुकल्यांना टीनपत्र्याखाली बसवले, ‘उष्माघात झाल्यास जबाबदार कोण?’
मलकापूर ( दिपक इटणारे ): तालुक्यात प्रचंड उष्णतेची लाट सुरू असताना अवघ्या नऊ वर्षांच्या विद्यार्थ्यांची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा तब्बल ४४ अंश तापमानात घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टीनपत्र्याच्या खोलीत लहान विद्यार्थ्यांना बसवून परीक्षा घेतल्याने संतप्त पालकांनी “उष्माघात झाला असता तर जबाबदार कोण?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे…
