धर्मवीर बलिदान मास पाळणे हे प्रत्येक हिंदूंचे आद्यकर्तव्य – ह भ प माधव महाराज पाटील

    मलकापूर :- आजच्या धावपळीच्या युगात जिवन जगणारा आजचा हिंदू हा आपल्या संस्कृती, संस्कार, विचार, आचार, कर्तव्य,धर्म ह्यापासून दूर चाललेला आहे,नोकरी,पैसा,पत्नी,गाडी, बंगला ह्यालाच तो आपलं सर्वस्व समजून बसला पण ज्याला तो सर्वस्व समजून बसलाय त्याला ते सर्वस्व प्राप्त होण्यामागे सर्वात मोठा सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि…

Read More

जुन्या वादातून तरुणावर लोखंडी कड्याने हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा! मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : – संत रोहिदासनगर परिसरात जुन्या वादातून २१ वर्षीय तरुणावर लोखंडी कड्याने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून दोन जणांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरेंद्र भारत पठे (वय २१) हे १७ फेब्रुवारी रोजी घरासमोर उभे असताना आरोपी विशाल रामलाल बछीरे…

Read More

चोरट्यांमुळे दाताळा गाव अंधारात; चोरट्यांनी असं काय केलं?

  मलकापूर :- तालुक्यातील दाताळा शिवारात अज्ञात चोरट्यांनी महावितरणच्या दोन डीपींवरील सुमारे ३००० मीटर लांबीची अॅल्युमिनियम विद्युत तार चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजेपासून ते १६ फेब्रुवारीच्या पहाटे ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी घडली. गावकरी व…

Read More

धाडमध्ये गुंडगिरीला आळा बसणार? आरोपींची पोलिसांकडून धिंड

  बुलढाणा : – धाड परिसरात व्यावसायिकांना धमकावून हप्ता उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. संबंधित आरोपींना सोमवारी गावातील मुख्य मार्गावरून फिरवून कायद्याचा धाक दाखवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दुधा येथील पवन राजेंद्र सोनुने हे धाड येथे औषधांचे दुकान चालवितात. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे साडेतीन वाजता ते दुकानाकडे जात असताना चौघांनी…

Read More

सकाळी शेतात गेले, रात्री मृतदेह सापडला! ढासळवाडी येथील शेतकऱ्यासोबत नेमकं काय घडलं?

  पिंपळगाव सराई : – ढासळवाडी येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेले संतोष दळवी हे घरी परतले नाहीत, त्यानंतर शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष दळवी हे १६ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे सहा वाजता स्वतःच्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. संध्याकाळपर्यंत…

Read More

देऊळघाट मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, चार विद्यार्थी जखमी

  बुलढाणा : – देऊळघाट मार्गावर मंगळवारी सायंकाळी चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात ३८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातावेळी वाहनचालकाने मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देऊळघाट येथील गोविंदा पसरटे हे विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करणारे वाहन चालवितात. १६ फेब्रुवारी रोजी…

Read More

मेहकर तालुक्यात अवैध अफू लागवडीचा पर्दाफाश; १.३२ कोटींचा मुद्देमाल जप्त

  मेहकर : – तालुक्यातील पांग्री काटे शिवारात सुरू असलेल्या अवैध अफू लागवडीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धाडीत अंदाजे १ कोटी ३२ लाख ९ हजार ४०० रुपये किमतीची अफूची झाडे व बोंडे जप्त करण्यात आली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीनुसार पोलिसांचे पथक सोमवारी रात्री गस्त…

Read More

पाच वर्षांच्या चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार; आरोपीवर गुन्हा दाखल, खामगाव शहरातील घटना!

  खामगाव : – शहरातील सतीफैल परिसरात अल्पवयीन बालिकेसोबत गैरवर्तन केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी ५० वर्षीय व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांची बालिका ही घराशेजारी राहणाऱ्या संतोष रामदास पवार (वय ५०) यांच्या घरी खेळण्यासाठी जात असे. १४ फेब्रुवारी रोजी…

Read More

जमिनीच्या वाटणीवरून ३२ वर्षीय तरुणाचा खून; वडील-भावावर गुन्हा दाखल!

  लोणार ता. : – तालुक्यातील सावरगाव मुंढे येथे शेतीच्या वाटणीच्या वादातून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वडील आणि भावाविरुद्ध लोणार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी फरार आहेत. मृतक कृष्णा गणेश चव्हाण (वय ३२, रा. सावरगाव मुंढे) यांच्यात कुटुंबासोबत काही दिवसांपासून शेतीच्या हिस्स्यावरून वाद सुरू असल्याची…

Read More

शेजारील वाद उफाळला; महिलेला मारहाण, जलंब पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा!

  नांदुरा :- तालुक्यातील आंबोडा बरड येथे शेजाऱ्यांमधील जुना वाद उफाळून आल्याने एका महिलेला मारहाण झाल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी जलंब पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मंगला अनिल इंगळे (वय ३४, रा. आंबोडा फाटा, बरड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद…

Read More
error: Content is protected !!