समृद्धी महामार्गावर शिक्षकाची विष प्राशन करून आत्महत्या; परिसरात हळहळ

दुसरबीड : सिंदखेडराजा तालुक्यातील झोटिंगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने समृद्धी महामार्गावर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३१ जुलै रोजी सकाळी घडली. जगन्नाथ मधुकर शिंदे (४०) यांच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जगन्नाथ शिंदे हे झोटिंगा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून…

Read More

नदीत पाय घसरून पडल्याने ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

जळगाव जामोद : शहरातील गैरान (महासिद्ध महाराज नदी) परिसरात शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली. नदीकाठी शौचासाठी गेलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. सिद्धार्थ नगर येथील रहिवासी महादेव जागजव वागोदे (वय ५५) हे नदीकाठी गेले असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या…

Read More

शिक्षिकेचा पाठलाग करणारा ‘रोड रोमिओ’ शिक्षक निलंबित, जिल्हा परिषद प्रशासनाची तातडीने कारवाई

चिखली : शहरातील ३८ वर्षीय महिला शिक्षिकेचा पाठलाग करून त्यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरणे आणि वैयक्तिक मोबाईल क्रमांक मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अकील अहमद अब्दुल रशीद, रा. चिखली, असे निलंबित शिक्षकाचे नाव असून, या कारवाईमुळे शिक्षिकेचा पाठलाग करणाऱ्या ‘रोड रोमिओ’ वृत्तीला चाप बसणार का, असा…

Read More

भरदिवसा घर फोडून ५८ हजारांचा ऐवज लंपास, एसबीआय कॉलनीतील घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शेगाव : घरमालक दुपारच्या सुमारास बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून दागिने, रोख रक्कम व मौल्यवान वस्तू असा सुमारे ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शेगाव शहरातील पारीजात नगर परिसरातील एसबीआय कॉलनीत ३० जुलै रोजी ही घटना घडली. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रदीप रामदास परळीकर (५८), सेवानिवृत्त गटनिदेशक,…

Read More

प्रति शेगाव घिर्णी गावाचा 14 तास तालुक्याशी संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

मलकापूर: मागील दोन दिवसांपासून म्हणजे 30 आणि 31 जुलै 2026 रोजी मलकापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार तालुका आणि शहरात जोरदार पावसाची नोंद झाली. सलग पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. नदीकाठच्या घरांमध्ये, शाळा, दुकाने, मेडिकल आणि गुरांच्या वाड्यांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. शेतीचेही मोठे नुकसान…

Read More
error: Content is protected !!