सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; जळगांव जामोद येथील घटना
जळगांव जामोद : सततची नापिकी, वाढते कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे त्रस्त झालेल्या सुनगाव वेस भागातील एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुनगाव वेस येथील शेतकरी गोपाल लक्ष्मण भड (वय ५१) यांनी १ एप्रिल रोजी स्वतःच्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. प्रकृती…
