सततची नापिकी, डोक्यावर बँकेचे कर्ज, शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल! चिखली तालुक्यातील घटना
मेरा बु :- सततची नापीकी व कर्जबाजारी पणामुळे ५५ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे २९ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.चिखली तालुक्यातील मंगरुळ येथील रहिवाशी असलेले रामदास आनंदा गवते वय ५५ वर्ष यांच्याकडे मंगरुळ शिवारात गट नं. ३६९ मध्ये अडीच ते तीन एकर जमीन आहे. या जमिनीवर त्यांनी…
