शेतमजुराने उचलले टोकाचे पाऊल, विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या!
रिसोड : एका शेतमजुराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता रिसोड तालुक्यातील भोकरखेडा येथे उघडकीस आली. नामदेव शंकर रांजवे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या शेतमजुराचे नाव असून याबाबत माहिती अशी की, नामदेव रंजवे हा २२ ऑक्टोबर पासून बेपत्ता होता घरच्यांनी त्याचा शोध घेतला मात्र तो काही आढळून आला नाही….
