मलकापूरच्या जलसुरक्षेसाठी नगराध्यक्ष स्वतः मैदानात; धुपेश्वर येथील पूर्णा नदीवर नगराध्यक्ष अतिकभाई जवारीवाले यांची सखोल पाहणी
मलकापूर (दिपक इटनारे ):शहराचा विकास केवळ इमारतींनी नव्हे, तर नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण झाल्यावरच खऱ्या अर्थाने साध्य होतो. त्यातील सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा. मलकापूरकरांना या मूलभूत सुविधेची कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी नगराध्यक्ष अतिकभाई जवारीवाले यांनी प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतः पुढाकार घेत धुपेश्वर येथील पूर्णा नदी व पाणीपुरवठा व्यवस्थेची प्रत्यक्ष…
