पावसामुळे शेतीचे नुकसान, चिंताग्रस्त शेतकऱ्याने गळफास घेत संपवली जीवन यात्रा!
खामगाव : पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने चिंताग्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवण्याची घटना शनिवारी घडली. राजेश जगन्नाथ धनोकार ( वय ४५ ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. राजेश धनोकार या शेतकऱ्याची पळशी शिवारात शेती आहे. या शेतीचे अतिपावसामुळे नुकसान झाले, त्यामुळे हा शेतकरी सतत चिंताग्रस्त राहत होता. अशातच शनिवारी…
