गोपालकृष्ण नगरातील रस्त्यांची दुर्दशा; उघड्या आसऱ्यामुळे अपघात, अपघातात चिमुकली जखमी, नागरिक संतप्त!
मलकापूर :- ( उमेश इटणारे ) शहरातील गोपालकृष्ण नगर परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावरील खड्डे नव्हेच, तर उखडलेल्या व सतत उघड्या पडलेल्या जलनिस्सारणाच्या आसाऱ्यांमुळे या भागात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याच अक्षम्य दुर्लक्षामुळे आज (९ मे) संध्याकाळी एका शिक्षकाच्या मुलीला दुखापत होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिक्षक…
