बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू,मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील घटना!
मलकापूर :- शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजे बैल ज्याच्यामुळे शेतातील पिक पिकवायला आपल्या बळीराजाला मोठा हातभार लागतो. पोळा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे या दिवशी शेतकरी बैलांना अंघोळ घालण्यासाठी नदीवर जात असतात, मात्र मलकापूर तालुक्यातील एक दुर्दैवी घटना समोर आली आहे बैल धुण्यासाठी…
