विदर्भाची माऊली श्री गायत्री नवदुर्गा मंडळ माता महाकाली नगर यांचा एक आगळा वेगळा उपक्रम … सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी राष्ट्रसंतांची शिकवण आत्मसात करा – ऋशिपाल महाराज
मलकापूर:- समाजातील युवकांनी सामाजिक सद्भावना, राष्ट्रीय एकात्मता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून कार्य केले तर देश विकसित होतो. ही सर्व शिकवण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारात आहे. म्हणून सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी युवकांनी राष्ट्रसंतांची शिकवण आत्मसात करावी असे आवाहन सप्तखंजेरी वादक युवा किर्तनकार ऋशिपाल महाराज यांनी केले. माता महाकली नगर मधील विदर्भाची माऊली श्री गायत्री नवदुर्गा मिञ मंडळाच्या…
