
माता महाकाली नगरातील जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाण्याचा अपव्यय, पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष
मलकापूर ( उमेश इटणारे ):- गेल्या महिनाभरापासून फुटलेल्या जलवाहिनीतून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र या प्रकाराकडे महिना उलटूनही दुरुस्ती होत नसल्याने पाणीपुरवठा विभाग जाणून दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. माता महाकाली नगर येथील विवेकानंद आश्रम बाजूने गेलेली जलवाहिनी महिनाभरा पासून फुटलेली आहे. या जलवाहिनीतून हजारो लिटर फिल्टर केलेल्या पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे…