
इंजिनिअरिंग करताय? मंग हे अवश्य वाचा.!
सोळा ते अठरा वर्षाच्या वयात महाविद्यालयाच्या दिशेने टाकलेलं एक छोटसं पाऊल आपल्या आयुष्यची दिशा ठरवते. या वयात आपल्या मनात काहीशी हुरहूर, भीती, आत्मीयता आणि उंच झेप घेण्याची जिद्द असते. ही झेप घेण्यासाठी पंखामध्ये लागणारं बळ पुरवण्याचं काम आई-वडीलापेक्षा शिक्षकाचं काकणभर नक्कीच जास्त असते. खरं म्हणजे दहावी किंवा बारावी पास मुलांचं हे कोवळ वय म्हणजे…