आसमानी वादळा नंतर रविकांत तुपकरांचे वादळ मलकापूरात; आज शांततेच्या मार्गाने आलो लवकरात-लवकर मागण्या मान्य न झाल्यास..
मलकापूर, दि.३ (प्रतिनिधी) – पिकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती, फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली आज ०३ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पिकविमा, नुकसान भरपाईची रक्कम जमा न केल्यास व शेतकऱ्यांच्या फसवणूक करणाऱ्या व्यापारी डॉ.प्रफुल्ल पाटील यांच्या कारवाई न झाल्यास राज्यव्यापी…
