
हरिश रावळ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे घिर्णी येथील विद्युत पोल लावायला सुरुवात
मलकापूर, दि. ९ घिर्णी गावात जवळपास पाचशेच्या वर नागरिक गावाच्या बाहेर शेतात शेती करण्यासाठी राहतात त्यांचे घर सुद्धा शेतातच आहे. गेल्या बारा दिवसापासून वादळी वाऱ्यामुळे सर्व इलेक्ट्रिक पोल पडल्यामुळे विद्युत पुरवठा पूर्णपणे खंळीत झाला आहे. लोकांना घरात झोपणे कठीण झाले आहे. तर प्यायला पाणी नाही जनावरांना सुद्धा संपूर्ण जंगलात पाणी नाही. त्यामुळे या गावातील जनता…