आमदार चैनसुख संचेती यांच्या घरा समोर संभाजी ब्रिगेडचे टाळ मृदंगाच्या गजरात आंदोलन
मलकापूर :- सद्ध्या महाराष्ट्रावर अस्मानी संकट उभे ठाकले आहे. शेत जमिनी खरडून गेल्या,उभे पीक सडले,वाहून गेले.गावेच्या गावे पुराखली बुडाले.पूरग्रस्त लोकांना खायला अन्न पाणी नाही आणि शेतकऱ्याच्या तोंडचा घास ऐन दिवाळीत हिरवल्या गेला.हे भयावह परिस्थीत लक्षात घेता संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड शिवश्री मनोज आखरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर २९ सप्टेंबर रोजी सत्ताधारी पक्षाच्या आमदार/खासदार यांच्या घरासमोर…
