
अगरबत्तीच्या धुरामुळे मधमाशांचा हल्ला; महिलेचा मृत्यू, पाच जखमी
अकोला :- बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे शेतात पूजा करत असताना मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेला प्राण गमवावा लागला. या हल्ल्यात अन्य पाच जण जखमी झाले असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी झालेल्या या दुर्घटनेत रेशमा पवार (वय ३०) या महिलेचा मृत्यू झाला. पूजेदरम्यान अगरबत्तीच्या धुरामुळे झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला धक्का लागला, त्यामुळे संतप्त…