उमाळीतील ४० वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू
मलकापूर :- उमाळी येथील प्रल्हाद शिवाजी राउत (वय ४०) यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना आज घडली असून मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद राउत यांना त्यांचे मामेभाऊ विजय अवधूत बगाळे (वय ४८) यांनी उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती डॉ. एन. क्षिरसागर यांच्या वतीने…
