मदतीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना शासनाने आर्थिक मदत द्या – उ.बा.ठा ची मागणी
मलकापूर :- मलकापूर शहर व तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच नदीकाठच्या नागरिकांचे सुद्धा फार नुकसान झाले आहे तरी मलकापूर शहरांमध्ये काही नागरिकांना आर्थिक मदत शासनाकडून होत आहे परंतु याच्यामध्ये दुटप्पीपणाचे राजकारण होत असून ज्या नागरिकांचे खरंच नुकसान झाले आहे ते मदतीपासून वंचित राहत आहे तरी शासनाने शहरात व तालुक्याचा सर्वेक्षण…
