
काँग्रेसने दिलेली पाणीपुरवठ्याची आश्वासनं हवेतच विरली, मलकापूर वासीयांची पाणीटंचाई कायम!
( उमेश ईटणारे ) मलकापूर :- काँग्रेस पक्षाने मलकापूर शहरातील पाणी समस्येवर दिलेल्या आश्वासनांना सत्तेवर येऊनही काही साधता आलं नाही. आमदार राजेश एकडे आणि माजी नगराध्यक्ष हरिश रावळ यांनी पाच पाण्याच्या टाक्यांचा वायफळ वादा करून मलकापूरकरांना फसवलं आहे. “पाच पाणी टाक्या उभारून शहराला नियमित पाणीपुरवठा करणार” असं आश्वासन दिलं, परंतु पाच वर्षांचा काळ उलटूनही…