
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या – मंगलाताई पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी
मलकापूर:- चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून लाभार्थ्यास योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस च्या मंगलाताई पाटील यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना आज दिनांक 29 मे रोजी एका निवेदनाद्वारे केली. दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की 26 मे रोजी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी विशेष करून घाटाखालील खामगाव, शेगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर,…