
घराला वीज स्पर्श करून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक, मलकापूर तालुक्यातील यशोधाम येथील घटना!
मलकापूर : येथील यशोधाम येथे घराला वीज स्पर्श करून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक सामान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. दमदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे यशोधाम येथे घराला वीज स्पर्श करून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मलकापूर तालुक्यात २ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने दमदार पावसाने हजेरी लावली होती….