
मलकापूर तालुक्यातील घिर्णी गावात धाडसी चोरी, एकाच रात्री तीन ते चार घरे फोडली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मलकापूर :- शहरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता चोरट्यांनी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे. मलकापूर तालुक्यातील घिर्णी गावात एका रात्रीत तीन ते चार घरफोडीच्या घटना घडल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. रविवारी मध्यरात्री १:३० ते २:३० या वेळेत या घटना घडल्या. चोरांनी टप्प्याटप्प्याने घरफोड्या करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे, कपडे आणि इतर मौल्यवान…