Headlines

सततची नापिकी, त्यात बँकेचे 70 हजारांचे कर्ज, 50 वर्षीय शेतकऱ्यांने उचलले टोकाचे पाऊल

भालेगाव बाजार : भालेगाव बाजार येथील शेतकरी राजाराम वामन घोडके (वय ५०) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ११ जून रोजी घडली. राजाराम वामन घोडके यांनी भारतीय स्टेट बँकेचे ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडणे शक्य न झाल्याने व पुढील पेरणीचे संकट असल्याने त्यांनी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. राजेश घोडके यांचा…

Read More

माहेरवरून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ, सात जणांवर गुन्हा दाखल, मोताळा तालुक्यातील घटना

मोताळाः कार घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणत एका ३६ वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना २३ मे २०१८ ते ७ मार्च २०२४ दरम्यान खरबडी येथे घडली आहे. प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून सासरच्या सात जणांविरुद्ध बोराखेडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील खरबडी येथील रहिवासी सध्या मोताळा येथे वास्तव्यास असलेल्या एका ३६ वर्षीय…

Read More

चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीचा स्फोट, बॅटरीक फुटून ऍसिड उडाल्याने पितापुत्र जखमी, मलकापूर शहरातील धक्कादायक घटना

मलकापूर:- इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी फुटून त्यामधील ऍसिड उडून पितापुत्र जखमी झाल्याची घटना काल दि. 11 जून रोजी रात्री 12.30 च्या सुमारास शहरातील पद्मालय सोसायटीत घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. पद्मश्री डॉक्टर व्हि बी कोलते अभियांत्रिक महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राचार्य विशाल सुभाष वैद्य शहरातील पद्मावत सोसायटी वास्तव्यास आहे. विशाल वैद्य यांच्याकडे इलेक्ट्रिक स्कुटी…

Read More

विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य, जिद्द व मेहनत कायम ठेवल्यास यश निश्चित मिळते : सौ. कोमलताई तायडे

नांदुरा (प्रतिनिधी) – अभ्यासात सातत्य, जिद्द व मेहनत कायम ठेवल्यास यश निश्चित मिळते. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जिवनामध्ये आपले ध्येय निश्चित करून अभ्यास केल्यास ते अयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतील, असे प्रतिपादन शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिका संघटना महिला जिल्हाध्यक्षा सौ. कोमलताई सचिनराव तायडे यांनी केले. आज १० जून रोजी मामुलवाडी येथे शेतकरी कन्या पुत्र एमपीएससी, युपीएससी अभ्यासिका…

Read More

हरिश रावळ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे घिर्णी येथील विद्युत पोल लावायला सुरुवात

मलकापूर, दि. ९ घिर्णी गावात जवळपास पाचशेच्या वर नागरिक गावाच्या बाहेर शेतात शेती करण्यासाठी राहतात त्यांचे घर सुद्धा शेतातच आहे. गेल्या बारा दिवसापासून वादळी वाऱ्यामुळे सर्व इलेक्ट्रिक पोल पडल्यामुळे विद्युत पुरवठा पूर्णपणे खंळीत झाला आहे. लोकांना घरात झोपणे कठीण झाले आहे. तर प्यायला पाणी नाही जनावरांना सुद्धा संपूर्ण जंगलात पाणी नाही. त्यामुळे या गावातील जनता…

Read More

बुलढाणा जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा या स्पर्धेतून होणार जिल्हा संघाची निवड

मलकापूर :- महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन मार्गदर्शनाखाली जी एच रायसोनी मेमोरियल बुलढाणा जिल्ह्यास्तरीय बॅडमिंटन अजिक्यपद स्पर्धा २०२४ चे आयोजन बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणा अंतर्गत इडोर स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर जी बुलढाणा येथे दिनांक १६ ते १७ जुन संपन्न होणार आहे. पुढील महिन्यात अहमदनगर येथे दि ७ ते १२ जुलै दरम्यान होणाऱ्या सबज्युनिअर…

Read More

वीज पडून दोन बैलांचा मृत्यू, खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव : शेतात बांधून ठेवलेल्या दोन बैलांचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना दि.१० जून रोजी तालुक्यातील बोरी आडगाव ते आंबेटाकळी रोडवर रात्रीच्या सुमारास घडली. १० जून रोजी सायंकाळी ६ वाजतापासून ढगाळ वातावरण तयार झाले होते त्यादरम्यान जोरदार वारा सुटला. त्यानंतर विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरूवात झाली जवळपास एक तास पाऊस बरसला. बोरी अडगाव येथील शेख…

Read More

पंतप्रधान आवास योजनेतून आणखी तीन कोटी घरे मिळणार,केंद्रीय मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने सत्तारूढ होताच सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सरकारने दहा वर्षांत राबविलेली पंतप्रधान आवास योजना अत्यंत लोकप्रिय ठरली. यापुढे या योजनेखाली आणखी 3 कोटी घरे बांधण्याचा निर्णय आज, 10 जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाची पहिली बैठक…

Read More

रात्री सापडला नातवाचा मृतदेह, सकाळी आजोबाने केली आत्महत्या

उमरखेड ( यवतमाळ) : दुपारपासून घरातून बेपत्ता झालेल्या चार वर्षीय बालकाचा मृतदेह रात्री एका शेतात सापडला, तर लगेच सकाळी त्याच्या आजोबानेही गळफास लावून आत्महत्या केली. ही विचित्र घटना तालुक्यातील दिघडी गावात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गौरव गजानन शिंदे (वय ४) आणि अवधूत राजाराम शिंदे (६२) असे या घटनेतील मृतक नातू आणि आजोबाचे नाव आहे….

Read More

दर्शनासाठी गेलेल्या नांदुऱ्यातील 21 वर्षीय तरुणाचा ओंकारेश्वर येथे पाण्यात बुडून मृत्यू

नांदुरा : मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या येथील एका 21 वर्षीय युवकाचा नर्मदा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना 6 जून रोजी उघडकीस आली आहे. ओम संजय पेठकर असे या युवकाचे नाव आहे. येथील रहिवासी ओम पेठकर वय 21 | हा काही मित्रांसोबत ओंकारेश्वर येथे देव दर्शनासाठी गेला होता. दरम्यान, 5 जून रोजी…

Read More
error: Content is protected !!